Vidarbha Pani Parishad : पाण्याच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे लागणार आहे. जिल्ह्यांमध्येही पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पुनर्वापरच आता एकमेव उपाय असेल. पाण्याच्या सरंक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे ...
Krushi Salla : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र पेरणीस योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहणेच शहाणपणाचे ठरेल. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार, शेतीची पूर्व मशा ...
Mumbai News: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मुंबई मेट्रो १ मार्गिकेला ११ वर्षे पूर्ण होत असून, या कालावधीत या मेट्रो मार्गिकेवरून १११ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रोच्या १६ गाड्यांच्या माध्यमातून १२ लाख ६६ हजार फेऱ्यांमधून प्रवाशांनी हा प्रवास केला आ ...
Mumbai News: घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीस मुंबई पालिकेने स्थगिती दिली आहे. मात्र शुल्क आकारणीबाबत नागरिकांच्या सूचना, हरकतींचे प्रमाण पाहता या शुल्काबाबत मुंबईकरांत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. ...