देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 10वर पोहोचला आहे आणि पाचशेहून अधिक लोकं पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे ...
कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. ...
अजूनही या व्हायरसवर हवं तसं नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नसल्याचं त्याचा फैलाव आणखी वेगाने होत आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत. ...
Coronavirus : ऊर्जामंत्र्यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत वीज कर्मचारी प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. ...