निमिषानं कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून मोठ्या मुश्किलीनं सुमारे ५० लाख रुपये गोळा केले आणि येमेनमध्ये क्लिनिक सुरू केलं. पती आणि मुलीला पुन्हा येमेनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ...
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच सरकारच्या पुरवणी मागण्या अर्थसंकल्पाच्या ८ टक्क्यांवर पोहोचल्या. वित्तीय शिस्तीच्या दृष्टीने हे घातक होय! ...
सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, धारावी पुनर्वसन प्रकल्पबाधितांचे मुलुंड, भांडूप व विक्रोळी येथील मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन होणार आहे. ...
महत्त्वाची चर्चा असताना ते उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे त्यांचे मुंबईवर बेगडी प्रेम आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांना मंत्री जयकुमार रावल यांनीही दुजोरा दिला. ...