स्थलांतरितांना दोन महिने देणार मोफत धान्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील ८ कोटी स्थलांतरितांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या खर्चातील मोठा भार केंद्र सरकार उचलणार असला तरी अंम ...
उद्योजकांना कर्जपुरवठा, अर्थपुरवठा केल्यानेच मागणी वाढणार नाही. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा द्यावाच लागेल अशी मागणी सामना अग्रलेखातून शिवसेनेने केली आहे. ...
यातील प्रवासी मजुरांसाठी स्वस्त भाड्याची घरे बांधण्याची योजना सरकारी आणि खासगी क्षेत्रांच्या सहभागाने होणार आहे. टोल-रस्ते जसे बांधले जातात तशीच ही योजना आहे. ...
सर्वांत मोठा मदतीचा हात खासकरून लहान व सीमांत शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. एक योजना ‘किसान क्रेडिट कार्डा’च्या माध्यमातून सवलतीच्या दराने दोन लाख कोटी रुपयांची कृषी कर्जे उपलब्ध करून देण्याची आहे. ...
ज्या ठिकाणी रेड झोन आहे व जेथे कोरोनाबाधितांची संख्या रोज नव्याने वाढत आहे, त्या ठिकाणी ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत एकमत झाले आहे. ...