पहिले ७२ दिवसांचे लॉकडाऊन केले, तेव्हा सरकारने उपाययोजना करायला हव्या होत्या. सरकारला तेव्हाच कळले होते की, हजारो लोक पॉझिटिव्ह निघतील. पण प्रशासनाने त्याप्रमाणात विलगीकरण केंद्रे निर्माण केली नाहीत. ...
विकासला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीम राज्याच्या विविध भागांत आणि अन्य राज्यांतही धाडी टाकत आहेत. जवळपास ५०० मोबाईल फोनची तपासणी केली जात असून, त्या माध्यमातून विकासबद्दल काही माहिती मिळते का, ते शोधले जात आहे. ...
मुंबईत कांदिवली (प.) येथे ‘ब्रीझी कॉर्नर’ हे निवासी संकुल बांधलेल्या मे. सरोज सेल्स आॅर्गनायझेशन या विकासकाने केलेले अपील फेटाळताना राष्ट्रीय आयोगाचे पीठासीन न्यायिक अधिकारी प्रेम नारायण यांनी हा निकाल दिला. ...
जुलैच्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये परीक्षा देऊ शकतील. त्यांनी नोव्हेंबरमध्ये परीक्षा दिली तरी ती वेगळी संधी मानली जाणार नाही. ...
अनावश्यक प्रक्रिया टाळून एकूणच प्रक्रि येला गती देण्यात यावी. लसीची प्रक्रिया जागतिक मानदंडानुसार होईल. मानव आणि पशु यांच्यावरील चाचण्याही समांतर सुरु राहू शकतील. ...
चीनचे नाव घेतले नाही तरी मोदींच्या संबोधनानंतर चिनी दूतावासाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. नाव घेतले नाही तरीही स्पष्टीकरण चीनने दिल्याने चीनशी सीमावाद असलेल्या देशांमध्ये भारताविषयी विश्वास वाढला ...
यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे; पण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये गेल्याने तिथे पोहोचण्यातच अनेक अडचणी आणि अडथळे येणार आहेत. ...