मराठवाड्याचे दु:ख कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यामुळे कमी होणार असेल आणि येथील शेतकरी समृद्ध होणार असेल तर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देण्यास तयार असल्याची ग्वाही संभाजी राजे यांनी दिली. ...
यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासाठी निधी राखीव ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजना सरकारने गुंडाळली का, यावर अजित पवार यांनी काहीही सांगितले नाही. मात्र प्रकल्प योग्य असल्यास पुरवणी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करू, अस ते म्ह ...