प्राप्तिकर खात्याने ८ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये प्रत्येक मिनिटाला ७६ विवरणपत्रांचा परतावा दिला आहे. वरील कालावधीमध्ये असलेल्या कामकाजाच्या ५६ दिवसांमध्ये २०.४४ लाख विवरणपत्रांची छाननी करीत ६२ हजार ३६१ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. ...
कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. ...
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. बाजाराचा प्रारंभ हा निराशामय वातावरणामध्ये झाला. मात्र त्यानंतर बाजार सतत दोलायमान राहिला असला तरी त्यामध्ये तेजीचे पारडे जड राहिले. ...
माझ्या भावाचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला असून, त्याबाबत मी केलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दडपण आणले, असे त्यांचे म्हणणे आहे. ...
राज्यात शेतीची कामे सुरू होण्याचा हंगाम सुरू होत असून त्याच सुमारास हरेली महोत्सवात गौधन न्याय योजना सुरू होत आहे. या योजनेचा हेतू हा गोधनाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे, जनावरांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा आहे. ...
कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. ...