या घरांची एकूण किंमत सुमारे २३,५०० कोटी असून डिसेंबरपर्यंत त्यांची विक्री झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४७१ कोटी जमा होतील. गृह खरेदीदारांच्या तब्बल ७०६ कोटी रुपयांची त्यात बचत होणार असून सरकारच्या तिजोरीला तेवढी तूट सोसावी लागेल. ...
कामाच्या स्वरूपात बदल झाला असला तरी त्यात विलंब टाळण्यासाठी नव्याने निविदा न काढता विद्यमान कंत्राटदार असलेल्या शापूरजी पालनजी या कंपनीमार्फतच काम पूर्ण करून घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला. ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता जेईई १ ते ६ सप्टेंबर तर नीट १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. काही विद्यार्थी संघटना आणि काही राज्यांतील सरकारने त्याविरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दोन्ही परीक्षांसाठी जवळपास १७ लाख हॉलतिकीट डाऊनलो ...
अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना कोणत्या प्रकाराचे लघुउद्योग सुरू करता येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य यांचा कृतीआराखडा तयार करण्यासाठी विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, डिक्कीचे प्रतिनिधी, लीडकॉमचे प्रतिनिधी तसेच बँकर्स यांची स ...
१ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू होईल. प्राथमिक शाळा बंद तर ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीपत्रानंतर मार्गदर्शनासाठी शाळेत येण्याची मुभा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. ...
विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. ...