गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचे मळभ पसरलेले पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे आणि टाळेबंदीमुळे सामान्य नागरिक मानसिकरीत्या हवालदिल झाले आहेत. ...
लॉकडाऊनच्या अचानक झालेल्या घोषणेमुळे प्रियंकाला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. शेजारी किंवा नातेवाईक नसल्याने मुंबईत स्वत:च्या घरात अडकून पडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. मात्र केलेल्या कित्येक प्रयत्नांनंतर ३ मह ...
कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून व्यवहार ठप्प असल्याने पिशव्यांचा वापर झाला नाही. मात्र, अनलॉक होताच सर्रास वापर सुरू झाला असून ‘लोकमत’ने विविध शहरांत नेमकी काय परिस्थिती आहे, याचा घेतलेला हा आढावा... ...
महिलांकरिता आरक्षण लागू झाल्यावर काही आपल्या कामाने सिद्ध झालेल्या महिला राजकारणात आल्या व यशस्वी नगरसेविका झाल्या. मात्र ज्या पती, भाऊ किंवा दीर यांना उमेदवारी न मिळाल्याने बळेबळे राजकारणात खेचल्या गेल्या होत्या, अशा नगरसेविका गेल्या पाच महिन्यांत ल ...
प्राचीन शिव मंदिरावरील शिल्प जीर्ण होत असतानाच या मंदिराला अनेक ठिकाणी गळतीही लागली आहे. त्यातच मंदिराची नियमित देखभाल होत नसल्याने आता मंदिरावर लहान, मोठी झुडुपे वाढत आहेत. ...
राज्यात महाआघाडीचे सरकार असून, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना व राष्ट्रवादीने मिळून सरकार स्थापन केले आहे. ...
सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. ...