Nitin Gadkari on Two Wheelers Toll: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. ...
Jamin Mojani Update : मोजणीतील गैरव्यवहारांना आता पूर्णविराम. वाशिमच्या भूमी अभिलेख विभागाने विकसित केलेली 'ई-मोजणी व्हर्जन २.०' (E-Counting 2.0) प्रणाली महाराष्ट्रात लागू झाली असून ती केवळ आधुनिक नाही, तर अचूक आणि पारदर्शकदेखील आहे. शेतकरी आणि जमीनध ...
Rajnath Singh : शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे. ...
माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार अशी घोषणा करण्यात आली होती. ...