पाकिस्तानमध्ये भारतीय कॅप्टन अभिनंदन यांना पकडणारा मोईज अब्बास दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या प्राणघातक हल्ल्यात मारला गेला आहे. ...
Anudan Vatap Ghotala : शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानावर डल्ला मारल्याचे प्रकरण चांगले तापले आहे. जालना जिल्ह्यात तब्बल ४० कोटींचा घोटाळा उघडकीस आला असून, यामध्ये केवळ तलाठ्याच नव्हे तर तहसीलदार व कृषी सहाय्यकही अडचणीत आले आहेत. आता दोन तहसीलदारांची ...
Meri Panchayat App : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' ॲप आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एक ...
Pik Karj : खरीप हंगामासाठी ठरवले गेलेले १,५९६ कोटींचे पीककर्ज उद्दिष्ट असूनही केवळ ४२ टक्केच वाटप झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज नूतनीकरण प्रलंबित असून, मागील थकीत कर्जांमुळे नवीन कर्ज मिळवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढ ...