नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ऊर्जा विभागाची परिस्थिती सांगितली. तसेच, सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असे म्हणत आर्थिक अडचण असल्याचं ते म्हणाले. ...
हिवाळ्यामध्ये तहान फार लागत नाही अशावेळी पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. पर्यायाने शरीरातील पाण्याची पातळी खाली येते. अशावेळी फळांच सेवन केल्यास ही पातळी समतोल राहण्यास खूप मदत होते. प्रत्येक सिझनची फळ खावून आपण त्या त्या ऋतूमध्ये निरोगी राहू शकतो. म् ...