Bhatsa Dam : भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती थांबणार असून पुढील काळात धरणाची गळती पुर्णत रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार आहे, असा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे. ...
Sukma Naxal Attack: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे २२ जवानांना वीरमरण आल्याने नक्षल प्रभावित क्षेत्रात वावरणारी सुरक्षा दले आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला मोठा धक्का बसला आहे. ...
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते, या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे ...