वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऋषभ पंत व शिमरोन हेटमायर या आक्रमक जोडीविरुद्ध अंतिम षटकात १४ धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरला नसता तर आरसीबी संघ गेल्या तिन्ही सामन्यात पराभूत झाला असता ...
सामन्यांचे स्थळ निश्चित करताना महामारीची स्थिती पाहण्याऐवजी राजकीय हस्तक्षेपानुसार ठिकाण ठरविण्यात आल्याचे दिसून येते. मुंबई आणि दिल्ली हॉटस्पॉट असताना, हे ठिकाण टाळता आले असते. ...