पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात विशेष लष्करी मोहीम हाती घेतली. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले गेले. हे नाव आता व्यापार चिन्ह म्हणून वापरता यावे, आणि त्याचे अधिकार मिळावेत म्हणून धडपड सुरू झाली आहे. ...
इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी कुणाची निवड होणार यासह भारतीय कसोटी संघाचा कर्णधाराच्या रुपात कुणाला पसंती मिळणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ...
हणमंत पाटील सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या विधानाने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली; ... ...
India Pakistan Conflict:पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर विविध हत्यारांद्वारे हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर ...