टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. ...
राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून जवळपास राज्यात रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यासोबतच, शॉपिंग मॉल आणि इतरही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही ...
कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची त्याच्या मैत्रीणीला भेटण्याची एकमेव इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण झाली का? पाहा व्हिडिओत. हा व्हिडिओ फक्त कॅन्सरग्रस्तच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. ...
आपण कढीपत्ता जेवणातल्या अनेक पदार्थांमध्ये वापरतो.. कढीपत्त्याच्या सुगंधामुळे अन्नातली चव वाढते... पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या चेहऱयावरचे पिंपल्स, पुरळ आणि डाग घालवण्यासाठी आपण कढीपत्त्याचा उपयोग करु शकतो ...