युरोपीयन युनियन आणि युरोपीयन कमिशनने २०२० मध्ये मानवी जीवन सुखकर करणारे संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रातील १० सर्वोत्कृष्ट संशोधन प्रकल्प जाहीर केले. त्यात प्रथम क्रमांकाचा मान डॉ.थोरात यांच्या संशोधनास मिळाला. ...
पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री असमर्थ असतील, पालकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी त्यांना वेळ नसेल आणि मुजोर शाळांच्या शुल्कवाढीविरोधात कारवाई करू शकणार नसतील, तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा ...
एका पक्ष्याने चक्क ३१ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. हिवाळ्यामध्ये युरोप, रशिया, कझाकिस्तान येथून स्थलांतर करीत सोलापुरात ‘भोवत्या’ हा पक्षी येत असतो. ...
राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरल्यास त्यावर शेतकऱ्यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत देण्यात येईल ...
भोकर तालुक्यातील चिदगिरी येथे मनरेगा आणि वन विभागाच्या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावाने बोगस खाते उघडून शासनाच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यात आला आहे. ...
एकीकडे गुन्हेगार, आरोपी शोधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासत कल्पनेपलीकडील उठाठेवी केल्या जातात. ...
तीन कृषी कायद्यांची अजून नियमावलीच तयार नाही, त्या कायद्यांमुळे देशातील करोडो गरीब-मध्यम शेतकऱ्यांचा फायदा झाला, असा निष्कर्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कशावरून काढला ...
उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमधील पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअर हाऊसिंग आणि बफरयार्डमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येत असलेल्या घातक पदार्थांच्या साठवणुकीमुळे आगीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...