घाशीराम कोतवाल, अनैतिक, बेबंद कारभार व त्याला असलेल्या नाना फडणवीस यांच्या आशीर्वादाचे उत्तम चित्रण आहे. या सर्व घटना घडून २४४ वर्षे झाली तरी परिस्थितीत तसूभरही बदल झालेला नाही. ...
जिल्हा प्रशासनाच्या Kolhapur.gov.in या वेबसाइटवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांबाबत जी माहिती दिली आहे. त्यामध्ये अंबाबाई देवी, भवानी मंडप आणि पन्हाळ्याबद्दल अतिशय चुकीचे संदर्भ दिले आहेत. ...
निलंबित केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा काहीही संबंध नाही. परमबीर सिंग यांनीच वाझेंना सेवेत घेतले ...
गृहमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याने गुन्हा नोंदवल्यानंतरचा पुढील तपास करावा की नाही याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एसआयटी स्थापना होईल म्हणून स्थानिक पोलिसांनी तपास थांबवला अशी माहिती समजते आहे. ...