लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही. ...
शेतकरी आंदोलन तसेच नव्या कृषी कायद्यांसंदर्भातील याचिकांवर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना सांगितले की, कृषी कायद्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला पुरेसा कालावधी दिला ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी घेतली. त्यानंतर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला ...
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशुंच्या कक्षाला शनिवारी पहाटे आग लागून त्यात दहा तान्हुल्यांचा वेदनादायी अंत झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. ...
मराठा आरक्षणानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळेल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असलेल्यांना ‘ईडब्ल्यूएस’अंतर्गत संधी दिली जाईल. ...