ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Bhandara Ordnance Factory Blast: जवाहरनगरच्या अगदी चौकात महामार्गावर संदेश असिया यांचा चहा, बेकरी व नाष्ट्याचा स्टॉल आहे. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीत असताना अचानकपणे जोरदार स्फोटाचा आवाज आला. ...
ST Bus News: राज्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांना शुक्रवारी जबरदस्त ‘शॉक’ बसला. एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे. ...
beed News: ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत. ...
Amit Shah Criticize Sharad Pawar: शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषिमंत्री होते; परंतु त्यांनी तेव्हा शेतकऱ्यांसह सहकारासाठी काय केले, याचा हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हान देत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद ...
Navi Mumbai News: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीसह पसंतीचे घर निवडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर २५ जानेवारीपर्यंत मुदत जाहीर केली होती. शनिवारी ती संपत आहे. ...
Mobile Numbers Update: मोबाइल रिचार्जचे वाढलेले प्रचंड दर, नेटवर्कची समस्या यामुळे देशात नोव्हेंबरमध्ये १७ लाख ६८ हजार २४० लोकांनी मोबाइल नंबर बंद केला आहे. ...
Mumbai News: जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी उशिरा अर्ज करणाऱ्या अर्जदारांना सध्या ही प्रमाणपत्रे देऊ नयेत, असा आदेश राज्याच्या महसूल विभागाने काढला आहेत. एखाद्या व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत जन्म किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र काढल ...
Mumbai News: विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे (कॉरिडॉर) भूसंपादन जवळपास तीन महिने लांबणीवर गेले आहे. कर्ज अथवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी राज्य सरकारची हमी अद्याप मिळाली नसल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग बिकट झाला आहे. ...
Barsu Refinery Update: कोकणातील बारसू रिफायनरी उभारण्याबाबत कोणताही निर्णय नाही. या भागात विचाराधीन असलेल्या वार्षिक ६० मिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या मोठ्या रिफायनरीऐवजी २० मेट्रिक टन क्षमतेच्या तीन रिफायनरी विविध भागांत उभारण्याचा विचार असल्याचे केंद ...