Chilli Market : पिंपळगाव रेणुकाई (Pimpalgaon Renukai) या जालना जिल्ह्यातील गावाने आपली हिरवी मिरची थेट देशभरातील बाजारपेठांमध्ये पोहचवून एक आदर्श निर्माण केला आहे. दररोज १ हजार टन मिरचीची उलाढाल आणि ५ कोटी रुपयांचा व्यवहार या गावातील शेतकऱ्यांच्या मे ...
राज्यघटनेच्या उद्देशिकेत असलेले समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याची मागणी सातत्याने होत असते. वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येणाऱ्या या मुद्द्यावर केंद्र सरकारने संसदेत भूमिका स्पष्ट केली. ...