जागतिक नकाशावर आयटी हब म्हणून लौकिक हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनामुळे उद्योग स्थलांतराची वेळ आली आहे. ...
Shetmal Market : राज्यातील आणि देशातील बाजारपेठांमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण असून साखर, हरभरा यासारख्या कृषीमालाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. (Shetmal Market) ...
China Rare Earth : एसबीआय अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, भारताने आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये ३१.९ दशलक्ष डॉलर्स किमतीची रेअर अर्थ आणि संबंधित उत्पादने आयात केली, तर रेअर अर्थ चुंबकांच्या आयातीचा आकडा २९१ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला. ...
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. त्यामुळे एआय आणि ऑटोमेशनच्या वाढत्या प्रभावामुळे येत्या काळात अशी आणखी प्रकरणं समोर येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त कर ...
Ashok Saraf : कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले अशोक सराफ यांनी एका चित्रपटात खलनायकाची भूमिकाही साकारली होती आणि तो सिनेमा होता 'जागृती'. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. ...
Pahalgam Terror Attack And Hashim Musa : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल यांनी सैन्याच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...