ओमायक्रॉनमधून बरं होणाऱ्यांची प्रतिकारशक्तीही चांगली असल्याचं दिसून आलंय. ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर ही प्रतिकारशक्ती लोकांच्या शरीरात दीर्घकाळ टिकू शकतं, असं तज्ज्ञांचे मत आहे. ...
विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. विराटच्या या निर्णयावर माजी फलंदाज संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांनी धक्कादायक विधान केलं. ...
अलीकडच्या काळात त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, सनबर्न शरीराच्या संरक्षणासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ...