लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले - Marathi News | Pakistan cannot resist India even for 4 days, Gurukuls will be opened in Karachi and Lahore Baba Ramdev said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील गुरुकुल कराची अन् लाहोरमध्ये उघडणार'; बाबा रामदेव यांनी पाकिस्तानला सुनावले

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील तणाव वाढला आहे. ...

अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं - Marathi News | Dispute over immoral relationship, Akash Bhavsar was murdered by Ajay More and other accused in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं

आकाश भावसार याचा खून होण्यापूर्वी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अजय मोरे व इतर चार चार जण आकाशच्या घरी गेले होते. ...

आयुक्त बदलताच चांगले निर्णय का गुंडाळतात? - Marathi News | Why do good decisions get wrapped up as soon as the commissioner changes? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त बदलताच चांगले निर्णय का गुंडाळतात?

फडणवीस यांच्या या योजनेत त्यांच्याकडील व त्यांच्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांकडील खात्यांनाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. ...

तांदळाच्या जनुक संपादित जाती विकसित करणारा भारत ठरला जगातील पहिला देश; ह्या दोन जाती शेतकऱ्यांचा सेवेत - Marathi News | India becomes the first country in the world to develop genetically edited rice varieties; these two varieties are at the service of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तांदळाच्या जनुक संपादित जाती विकसित करणारा भारत ठरला जगातील पहिला देश; ह्या दोन जाती शेतकऱ्यांचा सेवेत

Rice Genome Edited Variety भारतात विकसित केलेल्या जीनोम-एडिटेड म्हणजेच जनुक-संपादित तांदळाच्या दोन वाणांची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, एनएएससी संकुलात घोषणा केली. ...

पालघर जिल्ह्यात नियोजनाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष ! - Marathi News | Water scarcity in Palghar district due to lack of planning! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात नियोजनाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष !

जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो. ...

बेस्ट भाडेवाढीतून पगार भागवणार की दैनंदिन खर्च? - Marathi News | Will BEST pay salaries or daily expenses through fare hike? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट भाडेवाढीतून पगार भागवणार की दैनंदिन खर्च?

अनेक वर्षांपासून बेस्ट तोट्यात आहे. तिला मुंबई महापालिका अनुदान देत आहे. मात्र, बेस्टची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतच आहे. ...

India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर - Marathi News | Preparations for reconciliation amid war, this Muslim country has become active, will visit India; Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघेई यांनी शनिवारी देशाच्या सरकारी प्रेस टीव्हीला सांगितले की, परराष्ट्र मंत्री अराघची हे इराणच्या या प्रदेशातील देशांसोबत सुरू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून पाकिस्तान आणि भारताला भेट देणार आहेत. ...

दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय? - Marathi News | Ajit pawar is unhappy with eknath Shinde for sending an envoy, what next? maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?

विद्यमान सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जांभोरी मैदानावरील सत्काराकडे पाठ फिरवत सातारा गाठले. स्वतःचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी त्यांचे दूत म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले.  ...

राज्यात पुढील चार ते पाच दिवस या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता - Marathi News | Thunderstorms and hailstorms are likely in these districts of the state for the next four to five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील चार ते पाच दिवस या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

Maharashtra Weather Update राज्यात ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर पार गेला असतानाच पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. ...