लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर देशभरात सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटन ... ...
India vs Pakistan War: अमृतसरमध्येही रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत अर्धा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतू, पुन्हा लाईट सुरु करण्यात आल्या. यानंतर काही वेळाने मोठे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआऊट केले. यामुळे लोकांमध्ये भीती निर ...
Operation Sindoor संघर्ष चिघळणे पाकिस्तानच्या हिताचे नाही; पण जिहादी मनोवृत्ती स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटना आता सुडाने पेटल्या असणार. ...
‘सर्जिकल स्ट्राइक’ ही भारतासाठी आता नवीन संकल्पना नाही. यापूर्वी २०१६ मधील उरी हल्ल्यानंतर आणि २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरही अशा कारवाया करण्यात आल्या होत्या. ...
गुगल मॅप्सच्या भारतातील प्रमुख रोली अग्रवाल, म्हणाल्या, की ‘सार्वजनिक वाहतुकीची अचूक माहिती देण्यास गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे. हे त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’ ...