Chilli Crop Protection : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उन्हाळी मिरचीवर बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले आहे.औषधांवर मोठा खर्च करूनही अपेक्षित परिणाम न दिसल्याने आणि बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात स ...
मुंबईसारख्या शहराला वाहतुकीचा प्रश्न नव्यानेच भेडसावतोय, असं नव्हे. परंतु, जेव्हा ही समस्या अतिरेक गाठते, तेव्हा काही उपाययोजना सुचवल्या जातात. त्यातलाच एक उपाय म्हणजे मंत्रालयाच्या कार्यालयीन वेळा बदलणे, म्हणजे ‘स्टॅगर्ड ऑफिस अवर्स’. या उपायामुळे शह ...
Bigg Boss 19 : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस १९'मध्ये हिमांशी नरवाल एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे. ...
खवले मांजराचे निसर्गात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते नैसर्गिक परिसंस्थांचा एक महत्त्वाचा भाग आहे. कीटक नियंत्रणाचे आणि अधिवास सुदृढ राखण्याच्या दृष्टीने हा प्राणी मोलाचे काम करतो. खवले मांजर हे कोकणाच्या जैवविविधतेचं एक मौल्यवान रत्न आहे. त्याचे जतन कर ...
ऊस, भुईमूग पिकावर वाढत चाललेल्या हुमणीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अखेर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर मेटारयाम हे जैविक औषध वाटप सुरू झाले आहे ...