स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्याविराेधात या कलमांखाली ब्रिटिशांनी खटले दाखल केले होते. त्यांना न्यायालयाने दोषीही ठरवून शिक्षा दिली होती. भारत स्वतंत्र झाल्यावर राजद्रोहाचे कलम रद्द करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. ...
Navneet Rana Latest News: ब्रिटिशकालीन कायदे बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत आहे. राजद्रोहाच्या कायद्याबद्दल केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेशी सहमत असल्याचे खासदार राणा यांनी सांगितले. ...
अमरावती : ‘असनी’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली गावात आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला. ... ...