राज्याकडून केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. समुद्रीमार्गे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. ही बोट महाराष्ट्रात आली असली तरी इतर राज्यात या बोटीतली लोकं उतरलीत का? असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
Jitendra Awhad : हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन घरांवर तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेऊन दिला. ...
फ्लाइटमध्ये एका महिलेने तिचे कपडे काढले आणि ओरडत फ्लाइटच्या कॉकपिटकडे धावत गेली. महिलेने दोन वेळा कॉकपिटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पण तिला एका व्यक्तीने अडवलं. ...
रायगडमध्ये श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एका संशयास्पद स्पीडबोटमध्ये एके-४७ आणि जीवंत काडतुसं आढळून आल्यानंतर राज्याचं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. ...