मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत पथकांची संख्या जास्त असल्याने मिरवणूक उशिरा संपते, यावर उपाय म्हणून ‘एक मंडळ, एक ढोल-ताशा पथक’ अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली आहे ...
मुद्द्याची गोष्ट : झोपच लागत नाही... हे वाक्य हल्ली सर्रास ऐकायला मिळतं. झोप ही शरीरासाठी जितकी गरजेची आहे, तितकीच ती मनासाठीही आहे. दिवसभराचा थकवा झोपेमध्ये नाहीसा होत नाही, तर मनातच दबून राहतो आणि मग यामुळे तुमचा मेंदू रात्रीही स्वस्थ झोपत नाही. अश ...
Sanjay Raut News: मुळात ते आहेत ना की त्यांना कुठे गायब केले आहे? जगदीप धनखड यांचा ठावठिकाण कोणाला लागत नसेल, तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...