नवी दिल्ली : वकिलांच्या नोंदणीसाठी फक्त कायदेशीर शुल्क घेण्यात यावे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे पर्यायी शुल्क घेऊ नये, असे ... ...
Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गेल्यावर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. त्यात खरिपातील नुकसानभरपाई ८०९ कोटी, तर रब्बीतील ११२ कोटी रुपये असे एकूण ...
सोसायटीच्या २१ जागांपैकी उद्धवसेना १९, तर मनसे २ जागा लढवणार ...
जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईतील सर्व विभागात आंदोलन करण्यात येणार ...
राज्यात जी नाट्यगृहे आहेत, त्यांचे रूपांतर थिएटरमध्ये करून तेथे मराठी चित्रपट दाखवता येतील. ...
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना या अधिवेशनात खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका पार पाडताना वेळोवेळी हस्तक्षेप करून मंत्र्यांना सावरावे लागले. ...
हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे ...
नागरिक, ओलिसांच्या सुरक्षेची चिंता वाढली ...
खरीप, रब्बीतील रखडलेले दावे निकाली ...
हस्तक्षेप केला नसता तर दोन्ही देशांतील संघर्षाचे रूपांतर आण्विक युद्धात झाले असते ...