तमिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदुरमध्ये तीन दशकांपूर्वी एका रॅलीत घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. राहुल गांधी यांनी स्मारकस्थळी एक रोपही लावले. यावेळी काँग्रेसचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. एस. अलागिरी आणि पक्षाचे ज्ये ...
विसरला असाल पण डोळे धोका खातातच... तुम्ही अनेकदा पाहिला असाल की भर दुपारच्या उन्हात तुम्हाला रस्त्यावरून जात असताना दूरवर पाणीच पाणी दिसत असते. मात्र, तिथे तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा पाणी नसते. ...