तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अन्य मोठ्या राज्यात छाप पाडू न शकलेल्या भाजपने हे यश मिळविले होते. विरोधी पक्षांनी तिरंगी, चौरंगी लढती टाळल्या पाहिजेत. ...
मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, जानेवारी २०२४ च्या मकर संक्रांती पर्वावर भगवान श्रीरामांच्या मूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होईल. ...