ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन्स ऑफ इंडिया ही सर्क्युलेशन व ऑडिटिंग संस्था आहे. ती देशातील वृत्तपत्रे, मासिकांसह प्रमुख प्रकाशनांच्या सर्क्युलेशनना सर्टिफाय व ऑडिटही करते. ...
सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो. ...
पीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...
अकरावी प्रवेश दुसरी विशेष फेरी : नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे. ...