रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. ...
Lifestyle News: उद्या करू... अजून जरा तयार करून काम सुरू करू... अशा अनेक सबबी आपल्याकडे असतात. कामं पुढे ढकलताना आपण स्वतःलाच अशा अनेक सबबी देतो. त्या क्षणी त्या पटण्यासारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात तो फक्त 'गैरसमज' असतो. त्यातून खरं तर नुकसानच होतं. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...
Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे. ...
Home Budget News: स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर खरेदी हा एक भावनिक आणि आर्थिक निर्णय असतो. अनेक लोक आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज घेतात. परंतु, घर खरेदी करताना ४-३-२-१ चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ...
माळशेज घाट परिसरातील गार्वामध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकनी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...
राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले. ...
मुंबई पालिकेच्या वॉर्ड रचना प्रारूप आराखड्यात वॉर्डांची संख्या २२७ कायम ठेेवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ एवढी करण्यात आली होती. त्यास भाजपने आक्षेप घेतला होता. ...