लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कामं पुढे ढकलत राहणं, फायद्याचं की नुकसानीचं? - Marathi News | Is procrastination beneficial or detrimental? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कामं पुढे ढकलत राहणं, फायद्याचं की नुकसानीचं?

Lifestyle News: उद्या करू... अजून जरा तयार करून काम सुरू करू... अशा अनेक सबबी आपल्याकडे असतात. कामं पुढे ढकलताना आपण स्वतःलाच अशा अनेक सबबी देतो. त्या क्षणी त्या पटण्यासारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात तो फक्त 'गैरसमज' असतो. त्यातून खरं तर नुकसानच होतं. ...

पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली तर हिप्परगीतून विसर्ग वाढवला; कोल्हापूरकरांना आजही ऑरेंज अलर्ट - Marathi News | Panchganga river level drops to 39 feet, discharge from Hippargi increased; Orange alert still in place for Kolhapur residents | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली तर हिप्परगीतून विसर्ग वाढवला; कोल्हापूरकरांना आजही ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...

Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरण ९६% भरले; १८ दरवाजांतून किती होतोय विसर्ग जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Water: Jayakwadi Dam 96% full; Know in detail how much is being released through 18 gates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरण ९६% भरले; १८ दरवाजांतून किती होतोय विसर्ग जाणून घ्या सविस्तर

Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे. ...

"मी मेली तरी चालेल, पण गोविंदाला..." सुनीता असं काय म्हणाल्या? चाहत्यांचे डोळे पाणावले - Marathi News | Govinda wife sunita ahuja recalls govinda wants a son save my baby doctor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मेली तरी चालेल, पण गोविंदाला..." सुनीता असं काय म्हणाल्या? चाहत्यांचे डोळे पाणावले

गोविंदाची पत्नी सुनीता यांनी एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला आहे. तो वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. काय म्हणाल्या सुनीता ...

घर घेताय? तर ४-३-२-१ चा फॉर्म्युला वापरा, जाणून घ्या कसा आहे हा फॉर्म्युला - Marathi News | Buying a house? Then use the 4-3-2-1 formula, know how this formula works | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर घेताय? तर ४-३-२-१ चा फॉर्म्युला वापरा, जाणून घ्या कसा आहे हा फॉर्म्युला

Home Budget News: स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर खरेदी हा एक भावनिक आणि आर्थिक निर्णय असतो. अनेक लोक आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज घेतात. परंतु, घर खरेदी करताना ४-३-२-१ चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ...

'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका - Marathi News | Union Minister Kiren Rijiju on Saturday launched a scathing attack on Congress leader and Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ...

भुईमूगाच्या पट्ट्यात सोयाबीन होतंय प्रमुख पीक; माळशेज परिसरातील सोयाबीन शेतीत लक्षणीय वाढ - Marathi News | Soybean is the main crop in the groundnut belt; Significant increase in soybean cultivation in the Malshej area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुईमूगाच्या पट्ट्यात सोयाबीन होतंय प्रमुख पीक; माळशेज परिसरातील सोयाबीन शेतीत लक्षणीय वाढ

माळशेज घाट परिसरातील गार्वामध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकनी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...

अतिवृष्टीमुळे राज्यात ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे कृषी विभागाला निर्देश - Marathi News | Heavy rains cause damage to crops on 9 lakh hectares in the state; Agriculture Department directed to immediately conduct a Panchnama and send a report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे राज्यात ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे कृषी विभागाला निर्देश

राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले. ...

मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड संख्या २२७ कायम - Marathi News | Mumbai Municipal Corporation's ward number remains at 227 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड संख्या २२७ कायम

मुंबई  पालिकेच्या वॉर्ड रचना प्रारूप आराखड्यात वॉर्डांची संख्या २२७ कायम ठेेवण्यात आली आहे.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना वॉर्डांची  संख्या २२७ वरून २३६ एवढी करण्यात आली होती. त्यास भाजपने आक्षेप घेतला होता.  ...