Maharashtra Dam Water Update : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मरा ...
Maharashtra Weather Update : यंदाच्या मान्सून हंगामात ऑगस्ट महिना अत्यंत निर्णायक ठरत आहे. या महिन्यात राज्यातील पावसाची स्थिती मिश्र स्वरूपाची दिसून आली. काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडुंब भरले, तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने ...
Thane Municipal Corporation: ठाणे शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार वॉर्डांच्या संख्येत वाढ होईल, याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या सर्वपक्षीय इच्छुकांची घोर निराशा करणारा ठाणे महापालिकेच्या वार्ड रचनेचा प्रारूप आराखडा राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्र ...
Bhiwandi Accident News: भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरात सिराज हॉस्पिटलजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीचालक डॉक्टराचा मृत्यू झाला. डॉ. मोहम्मद नसीम अमिनुद्दीन अन्सारी (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. ...
Thane Police: ठाणे मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदींना औषधोपचारासाठी कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना तेथून बाहेर खासगी वाहनाने हॉटेलात मद्य पार्टीसाठी जाण्यास मोकळीक देणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बड ...
The Municipal Co-oprative Bank Elections: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित जय सहकार पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले असून, प्रथम ...
Mumbai News: गणेशोत्सव काळात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात परीक्षा घेऊ नका, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची शनिवारी भेट घेऊन दिले. ...
Ganesh Mahotsav News: गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त गणेशोत्सव पोर्टल व ‘आला रे आला... राज्य महोत्सव आला..’ या गीताचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालय ...
Uddhav Thackeray News: माझ्या कणाकणात गरम सिंदूर वाहतेय, असे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणत असतात. मग, आता पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्याची परवानगी देताना ते कुठे गेले? गरम सिंदूरचे कोल्डड्रिंक झाले काय?, असा सवाल करत उद्धव सेनचे पक् ...