विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असं वनतारा इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
बंगल्यात २४ तास सुरक्षा आणि सीसीटीव्ही असताना लाखो रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे ...
Kharif Season : खरीप हंगामातील पिकनिवडीत यंदा मोठा बदल दिसून आला आहे. कापूस हे पारंपरिक नगदी पीक पुन्हा एकदा आघाडीवर असून, सोयाबीनच्या क्षेत्रात तब्बल १४ हजार हेक्टरने घट झाली आहे. वाचा सविस्तर (Kharif crops) ...
उत्तर प्रदेशात मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाला बहिणीच्या खुलाशानंतर वेगळं वळण लागलं आहे. ...
टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉसमध्ये लेस्बियन कपल सहभागी झालंय त्यांची चर्चा आहे. या दोघांनी समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं ...
आर्या आंबेकरला सर्वोत्कृष्ट राज्य शासनाचा गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली-"माझ्या गाण्यावर आजवर..." ...
मैदानात त्याने घेतलेली सुसाट धाव अन् त्यामुळे सामन्यात आलेला व्यत्यय हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...
तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगवास झाल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानात निदर्शने सुरू आहेत. ...
आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला? आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण? गुन्हे शाखेचे पथकाकडून तपास सुरु ...
एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले. ...