Shet Raste : शेतजमिनींमधील बंद झालेले वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसीलदारांचे अधिकार आता नायब तहसीलदारांनादेखील देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र इडी यांनी घेतला आहे. ...
...पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत, तसेच यापुढे उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडी उभारली जाता कामा नये आणि कोणी अनधिकृत बांधकाम केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी पालिका अधिका ...
बलिदान मास सुरू असताना विद्यार्थ्यांना चप्पल, बूट घालण्याची सक्ती का करता? असा जाब विचारणारी झुंडशाही सांगलीत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये घडली. ...
Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे. ...
गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, तो भाग २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या, त्यावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मुभा आहे. ...
शेतकरी मोठ्या प्रमाणावर नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. सततच्या दुष्काळी स्थिती, आर्थिक अडचणी आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत आहे. ...