जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. या योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून दिले. ...
मुंबई महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आदित्य यांनी राज्यपालांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. ...
Sameer khandekar: समीर खांडेकरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘तेजस एक्सप्रेस’मध्येही सूचना सांगणाऱ्या एका डिजिटल बोर्डचे काही फोटो त्याने पोस्ट केले आहेत. ...