आधी कोरोना आणि नंतर संपाच्या फटक्यामुळे एसटीचे बरेचसे कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यामुळेच की काय, ते त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी जवळपास ५० टक्के रजा देऊन त्या मोबदल्यात आर्थिक लाभ पदरात पाडून घेत असतात. दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना रजेच ...
उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना मोफत ... ...