वाढते उपभोग, प्रणालीतील अधिक चांगली रोकड प्रवाह व्यवस्था आणि मजबूत वित्तीय पाया यामुळे देश २०३० पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टाकडे अधिक वेगाने वाटचाल करत आहे. या प्रवासाच्या केंद्रस्थानी बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत् ...
भारतीय अन्न महामंडळाने लहान खाजगी व्यापारी/उद्योजक/व्यक्तींना/शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांच्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदुळाची थेट विक्रीची योजना जाहीर केली आहे. ...
आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया अशी तंबी अजित पवारांनी दिली. ...