सोयाबीन पीक साधारणतः २० ते २५ दिवसांचे झाले की त्यावर पाने खाणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सोयाबीन वाढीच्या अवस्थेत १० ते २० टक्के पाने खाल्ल्यामुळे जरी फारसे नुकसान होत नसले तरी फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या वेळेस अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे ...
West Bengal News: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाईट लँडिंगची चाचणी झाली मात्र त्यानंतर ही सुविधा ठप्प आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...