मुंबई महानगर क्षेत्राचाच विचार केला तर येथे आधी भराव टाकून नरिमन पॉइंटची निर्मिती झाली. नंतर नवी मुुंबईची उभारणी केली. खाडीत मोठा भराव टाकून एनपीटी बंदर आले. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे १,०७१ रुग्ण आढळून आले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५,३०,८०२ झाली आहे ...
Nagraj Manjule : नागराज अण्णांनी तीनेक वर्षांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. रितेश देशमुखची निर्मिती असलेला हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित होणार होता. पण... ...