'रामायण' सिनेमाचा टीझर व्हायरल झाल्यानंतर मराठी अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनीही पोस्ट लिहिली आहे. स्वप्निल राजशेखर यांनी रणबीरला ट्रोल करणाऱ्यांसाठी खास संदेश दिला आहे. ...
भूम तालुक्यातील वालवड व परिसरातील गावांमध्ये सध्या ज्वारी काढणीचा हंगाम जोरात सुरू असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. या अवकाळी पावसाचा फटका केवळ ज्वारीपुरते मर्यादित न राहता मका, गहू व हरभरा या रब्बी पिकांनाही बसला आहे. या पि ...
Uttar Pradesh Shocking: उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात वीज कोसळून लागलेल्या आगीमुळे संपूर्ण गाव जळून खाक झाले. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, सात वर्षांची चिमुकली गंभीररित्या भाजली आहे. ...