वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. ह्याची लागवड कशी करायची ते पाहूया. ...
प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्भूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरवात करण्यात येत असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ...
एमएचबी कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोडने जून महिन्यात चोरी करून किचनच्या खिडकीतून पळून जाण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ...
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे. ...
रब्बी हंगामात ही पाऊसाची शक्यता कमी आहे. सद्यस्थितीत जमीनीतील ओलावाचा विचार करता कमी पाण्यात येणारे रबी पिके जसे ज्वारी व करडई यासारख्या पिकांची लागवड करणे आवश्यक असुन कमी कालावधीत येणारी वाण निवडावीत असा सल्ला कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी दिल ...
कोणत्या प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी कधी पाणी सोडणार यावरउ पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली त्यात खालील निर्णय झाले. ...