या हंगामाच्या सुरुवातीला देशात ३६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला हाेता. नंतर त्यांनी पिकाचे नुकसान व बाजारातील कापसाची आवक विचारात घेत अंदाज कमी केला. ...
विद्यार्थ्यांना ही योजना बंधनकारक नसेल. त्यांनी प्रत्येकी २० रुपये दरवर्षी भरले की एक लाख रुपयांचे विमाकवच मिळेल. ...
वित्त विभागाची परवानगी. अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. ...
पहिल्या दिवशी नारिंगी रंग होता. त्या दिवशी गाजर, संत्री यांचा समावेश आहारात करण्यात आला. ...
चतुर्थश्रेणी ते पहिल्या श्रेणीतील अधिकाऱ्यांचीही कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने १४ मार्च २०२३च्या अधिसूचनेद्वारे घेतला आहे. ...
सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी सबंधित असल्याने काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे. ...
राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यात ३६ आणि विद्यार्थिनींसाठी ३६ वसतिगृहे उभारण्याची ओबीसी कल्याण विभागाची योजना आहे. ...
हातरिक्षा सेवा बंद राहिल्यामुळे माथेरानला आलेल्या पर्यटकांची काहीशी गैरसोय झाली, तर बाजारपेठेतही शुकशुकाट होता. ...
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. ...