पैसे घेऊन मुलीचे लग्न लावून देणारी महिलांची टोळीच सक्रिय असून, पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. अशाच प्रकारातून सदर मुलीचे यापूर्वीही अन्य ठिकाणी महिलांनी लग्न लावून दिल्याचे तपासात समोर येत आहे. ...
या दरम्यान सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला. ...
Maharashtra Krushi Din : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. ...