Dam Water Storage : बीड-लातूर-धाराशिव जिल्ह्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मांजरा धरणातील पाणी पातळी आता ३५ टक्क्यांवर पोहोचली असून, एकूण ६१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ऑगस्टमधील पावसामुळे धरणात सतत पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे वर् ...
शशांक केतकर (Shashank Ketkar) अनेकदा सामाजिक विषयांवर व्हिडीओ बनवतो. यामुळे अनेकदा त्याला ट्रोलही केलं जातं. पण तरीदेखील तो आजूबाजूच्या समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. आता ...
भाजपा महायुतीने संयुक्त पॅनल उभे केले असून, मनसेशी युती केली असली, तरी २० वर्षे बेस्टमध्ये सत्ता असलेल्या उद्धवसेनेला ही निवडणूक चांगलीच जड जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...