विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा तज्ञांकडून करून घेण्याचे कार्य प्रगती पथावर आहे. ...
सात बेटांचे महानगर म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर मौर्य काळापासून चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादवांपासून, मराठे आणि पोर्तुगीजांसह ब्रिटिशांनी राज्य केले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी मुंबई आंदण देण्याच्या काळापर्यंत वांद्रे, माहीम, वरळी, सायन, शिवडी, मा ...