PM Modi Rally In Rewari: काँग्रेसचे नेते एक एक करून पक्ष सोडत आहेत. अशी परिस्थिती आहे की, काँग्रेसकडे स्वतःचे कार्यकर्तेही उरलेले नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ...
प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या असल्या तरी एक मागणी कायम आहे ती म्हणजे सरकारकडून शेतमालाला हमी भाव मिळावा, परंतु कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कोणताही कालबद्ध कार्यक्रम राबवलेला नाही. ...