Manipur violence: गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
या अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी तासभर परिसराची स्वच्छता केली. ...